वाळू सदृश्य गाळाने कोकणातील खाड्या बुजल्या…
गाळ उपसा करण्यासाठी शासनाने करावी आर्थिक तरतूद; जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) कोकणमधील खाड्या वाळू सदृश्य गाळाने पूर्णतः बुजल्या असून गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाड्या व नद्या मधील गाळाचा उपसा करण्याबाबत पाठपुरावा करून ठोस उपाययोजना झालेली नाही. वाळू सदृश्य गाळ न काढला गेल्यास चिपळूण, खेड सारख्या आपत्ती भविष्यात पुन्हा येऊन…
