Headlines

जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ वनाधिकारी…..इस्माईल जळगावकर…

सतत हसमुख व्यक्तिमत्व…म्हणून निर्माण केली ओळख;स्वतःवर एकही डाग न लावून घेता झाले सेवानिवृत्त… सावंतवाडी ता.०१-:* निसर्गाने भरभरुन दिलेले वन, पर्यावरण आदी जैवविधतेचे रक्षण करण्याबरोबर कायद्याला धरुन आपल्या कर्तव्यात कधीच कसूर न करता शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत विविध योजना प्रत्यक्षात राबवून वनखात्यात नावलौकीत मिळविलेले सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर ३१ मे ला सेवानिवृत्त झाले, आज १…

Read More

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते मोहिनी मडगावकर यांना पुरस्कार देऊन सन्मान …

सावंतवाडी ता.३१-:* गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगांवकर यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, केंद्रीय पर्यटन जल परिवहन बंदर विकास राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीय कायदा मंत्री अँड. रमाकांत खलप, गोवा राज्य पत्रकार यूनियन ग्रुप अध्यक्ष…

Read More

शहाजी नारनवर, आय.डी जळगावकर यांचे काम कौतुकास्पद…

आर एम रामनुजम; मळगावात झाला सेवानिवृत्तपर सत्कार,अनेकांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा… सावंतवाडी ता.३१-:* सिंधुदुर्ग वनविभागात टिमवर्कमुळे चांगले काम होत आहे, उपवनसंरक्षक शहाजी नारनावर आणि सहाय्यक वनसंरक्षक आय डी जळगावकर यांनी हे करुन दाखविले. आज ते सेवानिवृत्त होत असले तरी सिंधुदुर्गातील त्याचे काम कौतुकास्पद असेच आहे असे गौरवोद्गार मुख्य वनसंरक्षक आर एम रामनुजम यांनी काढले. सिंधुदुर्ग…

Read More

वैभववाडी पोलिस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व सोशल मिडीयातून प्रसारित झाले. त्याची दखल घेत व पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या वैभववाडी पोलीस ठाण्याचा यशस्वीरीत्या कार्यभार संपुष्टात येत असून ते उद्यापासून वेंगुर्ला येथील पदभार स्वीकारणार आहेत.तसेच वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार अशोक सावंत यांचा सेवानिवृत्ती समारंभ त्या निमित्ताने…

Read More

मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना टोल आकारून दाखवा – रविकिरण तोरसकर

मालवण ता.३१-:* टोल वसुली बंद पाडण्यासाठी मच्छीमार संघटना एकत्र येऊन काम करणार आहेत. टोल बाबत राजकीय पक्षांनी नौटंकी थांबाबवी. टोल आंदोलनाचे नेतृत्व मच्छीमार करणार असून मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना टोल आकारून दाखवा असे आव्हान नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. व्यवसाय करणारा मग तो कृषि, मत्स्य, वाहतूक, व्यापारी,…

Read More

पर्यटन व्यवसायातील अडचणींबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करू – दीपक केसरकर

मालवण ता.३१-:* मालवणातील पर्यटन व्यावसायिकांशी माजी राज्यमंत्री व रत्नसिंधु योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी रविवारी चर्चा केली. यावेळी व्यावसयिकांनी पर्यटन व्यवसायात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. केसरकर यांनी शासन स्तरावरून आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेश…

Read More

रेवंडी येथे जखमी मादी माकडाला ग्रामस्थांनी दिले जीवदान

*⚡मालवण ता.३१-:* खालची रेवंडी येथे वडाच्या झाडावरून दगडात पडून जखमी झालेल्या मादी माकडाला स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक उपचार करत जीवदान दिले. यानंतर या माकडास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. खालची रेवंडी येथे वडाच्या झाडावरून दगडात पडल्याने जखमी अवस्थेतील एक मादी माकड ग्रामस्थांना दिसून आले. दुखापतीमुळे माकडाच्या दोन्ही पायांची हालचाल होत नव्हती. यावेळी ग्रामस्थ अमोल वस्त, प्रशांत कांबळी,…

Read More

माणुसकीचा विचार करून देवबाग बंधाऱ्यास त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी…

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यावरण मंत्रालय मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन मालवण ता.३१-:* देवबाग ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सागरी किनारपट्टीवर बंधारा बांधणी कामासाठी मंजूर केला. तरी देवबाग गावची धोकादायक स्थिती लक्षात घेता या कामास पर्यावरण मंजुरी द्यावी. याबाबत निवेदन भाजप…

Read More

माणुसकीचा विचार करून देवबाग बंधाऱ्यास त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी…

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यावरण मंत्रालय मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन मालवण ता.३१-:* देवबाग ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सागरी किनारपट्टीवर बंधारा बांधणी कामासाठी मंजूर केला. तरी देवबाग गावची धोकादायक स्थिती लक्षात घेता या कामास पर्यावरण मंजुरी द्यावी. याबाबत निवेदन भाजप…

Read More

१ जूनपासून टोल सुरु कराल तर शिवसेनेशी गाठ

आमदार वैभव नाईक यांचा इशारा कणकवली ता.३१-:* मुंबई गोवा महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत.सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी झालेली नाही, लोकांच्या मागण्या देखील प्रलंबित आहेत. असे असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून पासून टोल सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. याला नागरिकांचा विरोध असून जर १ जून पासून टोल सुरु कराल तर शिवसेनेशी गाठ…

Read More
You cannot copy content of this page