Headlines

वाघेरी तंटामुक्त समितीअध्यक्षपदी रुपाली गणपत नागप यांची निवड

⚡कणकवली ता.०१-:कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सौ.रुपाली गणपत नागप यांची झालेली निवड म्हणजे एका शेतकरी महिलेच्या माध्यमातून समस्त महिला वर्गाला मिळालेली नेतृत्वाची संधी आहे. वाघेरी गावात प्रथमच एका महिलेची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी सौ.रुपाली गणपत नागप यांचा शिवसेनेच्यावतीने उपसरपंच अनुजा राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ…

Read More

खास. शरद पवार पत्रादेवी येथे अबिद नाईक यांनी केले जोरदार स्वागत

⚡कणकवली ता.०१-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खास. शरद पवार यांचे गोवा हद्दीवर पत्रादेवी येथे पुष्पहार घालून स्वागत राष्ट्रवादी नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा सौ. रेवती राणे,राष्ट्रवादी माजी जिल्हा अध्यक्ष प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रांतिक सदस्य व कणकवली निरीक्षक सावळाराम अनावकर गुरूजी, माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष…

Read More

शरद पवारांचे बांद्यात आगमन

राष्ट्रवादीचा जल्लोष : अमित सामंत, अर्चना घारेनी केले स्वागत बांदा ता.०१-: माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बांदा येथे नुकतेच आगमन झाले. कट्टा कॉर्नर येथे राष्ट्रवादीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. ज़िल्हाध्यक्ष अमित सामंत, अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.वेंगुर्ला येथे बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्यात…

Read More

शरद पवार यांच्या स्वागतासाठी बांदा राष्ट्रवादी कार्यकर्ते सज्ज….

*⚡बांदा ता.०१-: बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सिंधुदुर्गात येणार असून, काही वेळातच त्यांचे बांदा येथे आगमन होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे यावेळी जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून कट्टा काॅर्नर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

Read More

कणकवली शहरात उड्डाणपुलाला लटकलेले पत्रे हटवा

समीर नलावडे यांनी वेधले आमदार नितेश राणे यांचे लक्ष ⚡कणकवली ता.३०-: कणकवली शहरातील पेट्रोल पंपा समोरील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या खालील भागात ब्रिजच्या पृष्ठभागावर स्लॅबच्या ठिकाणी काम करत असताना अनेक जागांवर लोखंडी पत्रे सध्या वरतीच अडकून राहिलेले आहेत. हे पत्रे जनतेच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवित हानी होण्याची भीती आहे. याबाबतची वस्तुस्थिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे…

Read More

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा मालवण शिवसेनेकडून निषेध

⚡मालवण ता.३०-: “मी भिकारी होण्यापेक्षा महाराष्ट्राला भिकारी करेन” असे वक्तव्य करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या तालुका शिवसेनेच्या वतीने आज सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या काळात राज्यातील जनताच सावंत यांना भिकारी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा शब्दांत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी…

Read More

इंडियन स्वच्छता लीगमध्ये मालवण नगरपालिकेचा केंद्रीयस्तरावर सन्मान

⚡मालवण ता.३०-: केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगर परिषदेने मालवण शहरात व्यापक स्वच्छता विषयक उपक्रम राबवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित स्वच्छ शहर संवाद समारंभात केंद्रीय गृहनिर्माण आणि…

Read More

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगारात धडक

बस डेपो मॅनेजर बोधे यांना घेराव घालत विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नावर विचारण्यात आला जाब ⚡सावंतवाडी ता.३०सहदेव राऊळ- : मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने आज सावंतवाडी आगारात धडक देण्यात आली. यावेळी सावंतवाडी बस डेपो मॅनेजर बोधे यांना घेराव घालत विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नावर जाब विचारण्यात आला.लांबच्या बस वेळेवर लागत नसल्याने त्याचा मुलांना मोठ्या प्रमाणात ञास होत आहे. मात्र विचारायला गेले…

Read More

शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत पोलीस पेट्रोलिंग ठेवा

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अर्चना घारे परब यांची मागणी बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात निमजगा येथे शाळकरी मुलाचा अपहरणाचा झालेला प्रयत्न दुर्दैवी आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्याकडे केली.बांदा दाणोली मार्गावर शाळकरी मुलाचा अपहरणाचा…

Read More

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड महत्वाची

हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांचे आवाहन देवगड-प्रतिनिधीजागतिक उष्णतेमध्ये वाढ झाल्याने गेले काहि वर्षे अतिवृष्टी व वादळे निर्माण झाली आहेत. पर्यावरणामध्ये समतोलपणा राखण्यासाठी व नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावणे महत्वाचे आहे. यावर्षी 28 ऑक्टोंबर पासून थंडीची सुरुवात होणार असल्याचे मत हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांनी देवगड येथील सुजल ॲग्रो आयोजित शेतकरी संवाद मेळाव्याच्या…

Read More
You cannot copy content of this page