ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त सावंतवाडीत आध्यात्मिक सुरांची मेजवानी…
⚡सावंतवाडी ता.२६-: संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले. त्या परिस्थितीत ज्ञानाला भाषेची, गुरू-शिष्य परंपरेची मर्यादा होती. या मर्यादा बाजूला ठेवत वेळप्रसंगी व्यवस्थेला जाब विचारण्याच काम ज्ञानोबांनी केलं. हो मध्ये हो न मिसळण्याचा संदेशसंतांनी दिला. ज्ञानोबा, तुकोबांनी हो मध्ये हो मिसळाला नाही, अहंकार बाळगला नाही, मी पणा दूर सोडला. ”वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी…
