सत्ता असो अथवा नसो,विकासाची प्रक्रिया थांबणार नाही…
आम. वैभव नाईक;किर्लोस दशक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध:गडनदीवर पूल व के.टी.बंधारा दुरुस्ती कामाचे भूमिपूजन ⚡कणकवली ता.०५-: सत्ता असो अथवा नसो,विकासाची प्रक्रिया थाबता कामा नये.या भावनेतून काम करीत असताना किर्लोस गोठणेसह या परिसरातील सर्वच गावांचा विकास साधणारा सेतू या गडनदीवरील पुलाच्या माध्यमातून साधला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गडनदीवर उभा राहणारा पूल हा विकासाचा मार्ग ठरणार आहे. विकासाच्याबाबतीत…
