शॉर्टसर्किटने जळालेल्या आंबा-काजू बागेच्या नुकसानभरपाईसाठी चौकेकर यांचं महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरु…
⚡सावंतवाडी ता.१६-: विद्युत वाहिनीला सलग दोन वर्ष शॉर्टसर्किट होऊन आंबा व काजू बागेला आग लागून संपूर्ण बाग जळून खाक झाली. मात्र, अद्यापपर्यंत शासनाकडून एकही रूपयांची नुकसानभरपाई न मिळाल्याने केशव चौकेकर व आपा चौकेकर यांनी महावितरण कार्यालय सावंतवाडी समोर आमरण उपोषण छेडल आहे. श्री. चौकेकर यांच म्हणणं आहे की, २९ फेब्रुवारी २०२४ तसेच ६ मे २०२५…
