शाहू महाराजांचे विचार अमलात आणणे हीच त्यांच्यासाठी आदरांजली
नट वाचनालय उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधीराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जनतेविषयी विशेष कळवळा होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून मान्यता होती. त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलं असे प्रतिपादन नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी येथे केले.येथील नट वाचनालयात छत्रपती शाहू महाराज…
