रानभाज्यांचा रोजच्या आहारात उपयोग करून आपले आरोग्य निरोगी बनवावे…
वामन खोत:भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा संपन्न… ⚡मालवण ता.१२-: भारतीय संस्कृतीत रानभाज्यांचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे ऋषीं मुनींच्या काळापासून रान भाज्यांचा आहारात वापर होत असून रान भाज्यांचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने पावसाळ्यात कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा रोजच्या आहारात उपयोग करून आपले आरोग्य निरोगी बनवावे असे प्रतिपादन मालवणच्या भंडारी…
