स्टॉप डायरिया अभियान २०२६’मधून सिंधुदुर्गात अतिसार प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम…
पाणी गुणवत्ता तपासणी, स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्यावर जिल्हा परिषदेचा भर.. ⚡ओरोस, ता. २४-:पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि. १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलात…
