Headlines

अवैध धंद्यांवर कारवाई करा…

पोलीस निरीक्षकांकडे भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी.. ⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. अवैध दारू, अमलीपदार्थ तालुक्यात ठिकठिकाणी खुलेआम विक्री सुरु आहे. अवैध दारु व अमलीपदार्थांची खुलेआम विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अमलीपदार्थांची विक्री गावगावांमध्ये खुलेआम सुरु आहे. याबाबत पोलिसांनी कडक पाऊले उचलावीत, अशी भाजपच्या शिष्टमंडळाने माजी जि. प….

Read More

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने उद्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३०-: माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सावंतवाडी शहर मर्यादित सर्व हायस्कूल मधील पहिले तीन क्रमांक मिळालेल्या दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार केला जातो. याही वर्षी दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 31 मे रोजी सकाळी दहा वाजता राजा शिवाजी चौक (आंबोली…

Read More

विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

स्नेह मेळावाव्यातून झाडे लावा झाडे जगवा चा दिला संदेश. ⚡सावंतवाडी ता.३०-: आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या सन १९९१-९२ मधील दहावी बॅचचा स्नेहमेळावा काल बुधवारी विद्याविहार इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात पार पडला. दरवर्षी आम्ही वर्गमित्रच्या वतीने स्नेहमेळावा घेण्यात येतो. या मेळाव्यातून अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. ह्याही वर्षी असाच सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे….

Read More

भूमी अभिलेख कार्यालयात अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करा…

सरंबळ येथील सीताराम कदम यांचे भूमी अभिलेख अधीक्षकांना निवेदन.. ओरोस ता ३०भूमी अभिलेख कार्यालयात केलेल्या अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सरंबळ कदमवाडी येथील सीताराम कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या तक्रार अर्जात सीताराम कदम यांनी, कुडाळ उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी अर्ज सादर होत नाहीत….

Read More

रस्ताच बनला घरांना धोकादायक…

म्हापण खवणे गाबितवाडीतील घटना:विठोबा सागवेकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष… ओरोस ता ३०रहदारीसाठी, वाहनांच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता पावसाळ्यात तेथील घरांमध्ये पाणी घुसण्याचा तसेच पावसाच्या पाण्याने घराना धोका निर्माण होण्याचे कारण ठरले आहे. म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खवणे येथील हा प्रकार आहे. याबाबत येथील ग्रामस्थ विठोबा सागवेकर यांनी जिल्हाधिकारी यांचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.पतन विभागाकडून…

Read More

तिलारी घाटात पिकअप कोसळला…

कुणीही जखमी नाही ;गाडीचे नुकसान. ⚡दोडामार्ग ता.३०-: तिलारी घाटात अवजड ट्रकचा अपघात झाला त्याला दोन दिवस उलटत नाहीत तोच आणखी एक अपघात घाटात झाला. बेळगावहून दोडामार्गकडे टोमॅटो घेऊन येणारा पिक अप ( के ए 23 बी 6138 ) एका तीव्र उतार आणि वळणावर उलटला. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव पिकअप कठडा तोडून खाली कोसळला.पिकअप पलटी झाल्याने…

Read More

पावसाळ्याच्या तोंडावर तात्काळ विज वितरणची कामे मार्गी लावा…

सावंतवाडी येथे बैठकीत सर्वपक्षीयांची मागणी; अन्यथा गाठ आमच्याशी.. ⚡सावंतवाडी ता.३०-: पावसाळा तोंडावर आला तरी महावितरण कडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून ह्याचा फटका ग्राहकांना होत आहे. त्यामुळे तात्काळ मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लावा अशी मागणी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज विज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान ज्या ठिकाणी आपल्याला कोणती अडचणी येत असेल तर त्या आपण आम्हाला कळवावे…

Read More

गिणी कामगार चळवळीचे मुंबईत 2 जून रोजी आंदोलन…

⚡कणकवली ता.३०-: गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना न्याय मिळवा याकरिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार चळवळी यांच्यावतीने रविवार 2 जून रोजी सकाळी 10 वा. मुंबईत करीरोड येथील भारत माता सिनेमागृहासमोर प्रभू रामचंद्रांची अखंड रामरक्षा व हनुमान चालिशी नामस्मरण पठाण करून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. गिरणी कामगार व त्यांचे वारस आणि मराठी माणसांचे जीवन राज्य…

Read More

बीडवाडी विद्यालयाचा सलग 12 वर्षी 100 टक्के निकाल…

⚡कणकवली ता.३०-: माध्यमिक विद्यालय, बीडवाडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल सगल 12 वर्षे 100 टक्के निकाल लागला आहे. महिमा महेश परब हिने 82.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकाविला. प्राची मारुती चिंदरकर 81.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर समीक्षा संदीप राणे 79.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 26 विद्यार्थ्यांपैकी सर्व…

Read More

महावितरण ने विजवाहक खांब तात्काळ दुरुस्त करून बदलून द्यावे…

विशाल परब: वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली मागणी.. सावंतवाडी ता.३०-: ऐन पावसाळा तोंडावर असताना सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण चे विजवाहक खांब गंजलेले आहेत. यातून मानवी जीवाला धोका तसेच आपत्ती निर्माण होऊ शकते, या अनुषंगाने विजवाहक खांब बदलावेत आणि त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशाल परब यांनी केली आहे.दरम्यान यावेळी…

Read More
You cannot copy content of this page