Headlines

सर्व्हिस रोड बनला पार्किंग झोन

⚡कणकवली ता.१०-: शहरातील सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर रोडवर चालक बिनधास्तपणे वाहने पार्क करीत असल्याने हा रोड पार्किंग झोन बनल्याचे चित्र आहे.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांतर्गत शहरात उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. कणकवली शहरात ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोडचीनिर्मिती करण्यात आली. मात्र, या रोडवर सध्या बिनाधास्तपणे चालक वाहने…

Read More

श्री बांदेश्वराची मिरगाची     पालखी उत्साहात…

⚡बांदा, ता.१०-:बांदा येथील प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वराचा मृगाच्या पालखीचा सोहळा शुक्रवार ७ जुन रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. बांदेश्वर भक्तांच्या गर्दीत वाजत गाजत ही पालखी प्रदक्षिणा पार पडली.या पालखीला वरुण राजाने सरी बरसवून आपली उपस्थिती दर्शवीली.   दरवर्षी श्री बांदेश्वराच्या जत्रोत्सवापासून हा पालखी सोहळा प्रारंभ होतो. त्यानंतर दर सोमवारी मंदिराभोवती…

Read More

मातोंड ग्रामपंचायत आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१०-: ग्रामपंचायत मातोंड आणि युवा रक्तदाता मित्रमंडळ, मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सावंतवाडी रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तपेढीने रक्तदान शिबीर आयोजित करण्याची विनंती रक्तमित्र बाबली गवंडे यांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर केवळ सात-आठ दिवसांतच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल तीस रक्तदात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला….

Read More

पाडलोस येथील धोकादायक साईडपट्टीचे काम अपूर्ण…?

अपघाताची शक्यता : अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष; समीर नाईक. ⚡बांदा ता.१०-:पाडलोस मडुरा मार्गावरील पाडलोस येथे रस्त्याचे काम घाईघाईने करण्यात आले. रस्त्याची साईडपट्टी निर्धोक करण्यासाठी दगडही टाकण्यात आले, मात्र सद्यस्थितीत ते दगड धोकादायक ठरत असल्याने साईडपट्टीही धोकादायक बनली आहे. सदर काम तत्काळ करावे, अन्यथा अपघात घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) मळेवाड युवासेना…

Read More

वृक्षतोड रोखणे काळाची गरज…

डी. पी. तानवडे यांचे प्रतिपादन ः नगरवाचनालय परिसरात वृक्षारोपण… ⚡कणकवली ता.१०-: विकासाच्या नावाखाली शहर व ग्रामीण भागात वृक्षांची वारेमाप तोड होत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने वृक्षतोड थांबवून वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षतोड रोखण्यासाठी समाजात जनजागृती करावी, असे आवाहन नगरवाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे…

Read More

तारामती राणे यांचे निधन…

कणकवली ता.१०: हळवल-फौजदारवाडी येथील रहिवाशी तारामती श्रीधर राणे (97) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे, पुणते असा मोठा परिवार आहे. हळवल गावचे माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश राणे यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

वेत्ये ग्रामपंचायतच्या वतीने दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सरपंच गुणाजी गावडे यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी वेत्ये ग्रामपंचायत च्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम सरपंच गुणाजी गावडे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री सरपं गावडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अनिल गवळी सेवानिवृत्त…

⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालितश्री पंचम खेमराज कनिष्ठ महावाद्यालय तथा राजमाता सत्वशिलादेवी भोंसले कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा.अनिल गवळी हे आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयामधून सेवाानवृत्त झाले. त्यांनी महाविद्यालयात एकूण 30 वर्षे सेवा केली. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेम सावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत सौ….

Read More

मी जनतेचा सेवेकरी…

विशाल परब:वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप.. ⚡ वेंगुर्ला ता.१०-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांनी बोलताना… भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा…

Read More

सावंतवाडीत समाज प्रबोधन समन्वय समितीमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा हा जसा निसर्गाची खान आहे तसे नररत्नांचीही खाण आहे. त्याचबरोबर जिल्हा बुद्धिवंतांची खान असलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याचा लौकिक आहे. हा जिल्हा गुणवत्तेत राज्यात प्रथम असलेला जिल्हा असूनही स्पर्धा परीक्षेत मात्र या जिल्ह्याची टक्केवारी नगण्य असून ही जिल्ह्या ची खरी शोकांतिका आहे. प्रशासनात जोपर्यंत हा जिल्हा पुढे येत नाही तोपर्यंत या…

Read More
You cannot copy content of this page