पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे – वैभव नाईक
मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या मतदार यादी पुनर्निरिक्षण (S.I.R.) अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. आपल्या भागातून जे लोक कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे अशी नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.शासकीय बीएलओ सोबत समन्वय ठेऊन शिवसेनेच्या बीएलए यांनी अशा नावांची काळजीपूर्वक पडताळणी केली पाहिजे. पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी…
