तिकीट कोणाला मिळेल हे कोणालाच माहित नाही…

मात्र तिकीट मिळेल तो निवडणूक येणारा नशीबवान असेल:संजू परब यांचे वेंगुर्ले परुळे येथे प्रतिपादन ⚡वेंगुर्ला ता.११-: तिकीट कोणाच्या नशिबात आहे, हे कोणालाच माहित नाही. मात्र ज्याला तिकीट मिळेल तो निवडून येणारा नशीबवान असेल, परंतु स्पर्धेत भाग घेणे हे महत्त्वाच आहे. स्पर्धेत भाग घेतला तरच नंबर येतो, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे…

Read More

‘रानभाजी स्पर्धा’ भविष्यात व्यापक स्वरूपात घेणार…

संजू परब: सह्याद्री फाउंडेशन आयोजित रान भाजी स्पर्धेचं शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.११-: सह्याद्री फाउंडेशनने कोकणी रानभाजा टिकाव्यात आणि पुढील पिढीला त्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी गेली पाच वर्ष अशी स्पर्धा घेत आहे येत्या काळात ही स्पर्धा अधिक व्यापक केली जाईल असे ते मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले.सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव…

Read More

साईगणेश भजन मंडळ बांदा यांची अक्कलकोट येथे स्वामी चरणी भजन सेवा अर्पण…

⚡बांदा ता.१२-: बांदा येथील साईगणेश भजन मंडळाने अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिरात श्री चरणी आपली भजनसेवा सादर केली.यावेळी बुवा तात्या स्वार, अमित केळूस्कर, सूर्यकांत वराडकर, प्रवीण कळगुटकर, प्रमोद कळगुटकर, सोमा पिळणकर, तुषार देसाई, बाळू कंडारकर, शुभंकर वराडकर, पखवाज वादक मेहल कंडारकर, तबला वादक आत्माराम स्वार कुणाल आळवे यांच्यासह घारपी येथील श्री…

Read More

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली…

मालवण दि प्रतिनिधीऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कुंभारमाठ येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्याना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कुंभारमाठ सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच प्रमोद भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली डिचवलकर, माजी सदस्य विनोद भोगावकर, पोलीस पाटील विठ्ठल बावकर, वायरी तलाठी राठोड, रेकोबा हायस्कुल मुख्याध्यापक श्री. हिंदळेकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी…

Read More

मालवण येथे ह्युमन राईट्स असोसिएशनची सभा संपन्न…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शची सभा मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. फोटो:-मालवण तालुका ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या बैठकीत विविध विषयांवरती चर्चा करतांना तालुकाध्यक्ष सुधीर धुरी व इतर

Read More

मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा उद्या जत्रोत्सव…

⚡मालवण ता.११-: मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव दि. १२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात देवीची पूजाअर्चा, विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वेंगुर्ले येथे १४ ऑगस्ट ला भाजपच्या माध्यमातून शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.११-: भारतीय स्वातंत्र्याचा जागर करताना विद्यार्थ्यांच्या तनामनात देशभक्ती सदैव जागृत रहावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीमे अंतर्गत भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्या वतीने भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read More

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अविरत प्रयत्न करून यश प्राप्त करा…

रमेश पिंगुळकर :मालवण तालुका देवळी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न. मालवण दि प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात अविरत मेहनत व चिकाटीने प्रयत्न करावे प्रथम दर्शनी अपयश आले तरी चालेल मात्र खचून न जाता विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी मालवण येथे बोलताना केले. सिंधुदुर्ग…

Read More

बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक फवारणी केली सुरु…

⚡बांदा ता.११-: बांदा शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खबरदारी घेण्यासाठी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक फवारणी सुरु केली आहे. शहराचा विस्तार मोठा असल्याने सावंतवाडी नगरपालिकेची धुर फवारणी मशीन माजी नागराध्यक्ष संजू परब यांनी तात्काळ उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानण्यात आले. बांदा शहरात दोन दिवसांपूर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोग्य…

Read More

महायुतीचा धर्म जो पाळत नसेल त्यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये …

मंत्री दीपक केसरकर यांनी सुनावले खडे बोल:आमदार नितेश राणेंच्या मागणीची दखल घेत महायुती धर्म पाळण्याचा दिला संदेश.. ⚡कणकवली ता.११-: प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. कोणी वाह्यात बोलू नये,वागू नये.महायुती म्हणून आपण राज्यात जनतेचे हित जोपासत आहोत याची जाणीव ठेवा. महायुतीचा धर्म जो व्यक्ती पाळत नसेल अशा व्यक्तीला एक मिनिट सुद्धा त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही….

Read More
You cannot copy content of this page