भारतीय एकत्र कुटुंब पद्धती जगात श्रेष्ठ — डॉ सोमनाथ कदम…
⚡मालवण ता.०४-:भारतीय कुटुंब पद्धती ही जगात श्रेष्ठ आहे त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतातच पण वृद्ध दिव्यांग आजारी व्यक्ती यांना कुटुंबात सामावून घेतले जाते. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की ते स्वतः पेक्षा इतरांच्या सुखाचे जास्त विचार करतात .त्यातूनच आनंद मिळवला जातो असे प्रतिपादन कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ सोमनाथ कदम यांनी येथे बोलताना केले आचरे येथील ऐश्वर्य…
