वरवडे मार्गावरून होणारी ओव्हरलोड चिरे, वाळू वाहतूक थांबवा
ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी.. कणकवली : कणकवली – आचरा मार्ग बंद झाल्याने सध्या पर्यायी मार्ग म्हणून वरवडे गावातून वाहतूक सुरू आहे. मात्र, ही वाहतूक होत असताना चिरे, वाळूची ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे वरवडेतील रस्त्याच्या मोऱ्या व साइडपट्ट्या खचल्या आहेत. यामुळे पुलावरून वाहतूक सुरू होईपर्यंत चिरे, वाळूची वाहतूक या मार्गात बंद करून पर्यायी मार्गाने…
