Headlines

Global Maharashtra Breaking News

рдкрд╛рдгреА рдкрд┐рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЧреЗрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдореНрд╣реИрд╢реАрд╡рд░ рдордЧрд░рд┐рдЪрд╛ рд╣рд▓реНрд▓рд╛…

गुराख्याने ओरड मारल्याने गेली पळून सांगेली खळणेवाडीतील बंधाऱ्यातील घटना सावंतवाडी-: पाणलोटच्या बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हैशीवर मगरीने गुराख्याच्या समोरच हल्ला केल्याची घटना सांगेली खळणेवाडी येथे घडली. यावेळी गुराखी आरडाओरड करीत पुढे धावून गेल्याने मगरीने म्हैशीचा पाय सोडला. सांगेली येथील जयानंद पांडुरंग सावंत यांच्या म्हशी त्यांच्याच शेतात सिताराम सोनू नाटलेकर हा गुराखी चरायला घेऊन गेला होता….

Read More

‘рддреНрдпрд╛’ рджреЛрдиреНрд╣реА рдард┐рдХрд╛рдгреА рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░ рд╕реБрд░реВ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕реВрдЪрдирд╛

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी वेधले होते लक्ष *💫सावंतवाडी दि.१४-:* हेल्थ फॉर्म येथे सुरू असलेल्या कोविड सेंटर मध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच शेर्ले येथील कोविड सेंटर त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यानुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी…

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рдкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рдорд┐рддреА рдЙрдкрд╕рднрд╛рдкрддреАрдВрдиреА рдЖрдВрджреЛрд▓рдирд╛рдЪрд╛ рдЕрд╡рд▓рдВрдм рдХрд░реВ рдирдпреЗ…

एस टी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांची विनंती;कोविड प्रादुर्भाव व कमी भारमनामुळे तांत्रिक दृष्टया बसफेरी सुरू करणे शक्य नसल्याचे कारण *💫वेंगुर्ला दि.१४-:* पणजी वेंगुर्ले ही सायंकाळी ६.४५ वा. बसफेरी सुरु करणेबाबत वेंगुर्ले पं. स.उपसभापती सिद्धेश परब यांनी वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले होते.तसेच याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता.दरम्यान अत्यल्प भारमान व कोव्हीड १९ प्रादुर्भावामुळे…

Read More

рдЖрдВрдмреЛрд▓реАрдЪреНрдпрд╛ “рддреНрдпрд╛” рдирд┐рдХреГрд╖реНрдЯ рджрд░реНрдЬрд╛рдЪреНрдпрд╛ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреА рдЪреМрдХрд╢реА рд▓рд╛рд╡реВрди рджрд╛рдЦрд╡рд╛рд╡реАрдЪ…

*_▪️भाजप पदाधिकारी संतोष पालकर यांचे रुपेश राऊळ यांना आव्हान_* आंबोली, ता.१४: आंबोली फौजदार वाडी गावठाण ओवळीची मोरी मुख्य रस्ता हा रस्त्या नित्कृष्ठ दर्जा चा करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा ठेकेदाराने केला आहे व त्याला सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आहे. मिलीभगत करून शासकीय पैशाची रस्त्याच्या नावाखाली ही लूट आहे. त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख यांनी या कामाची चौकशी लावावीच…

Read More

рд▓рд╕ рд╡рд╛рдЯрдкрд╛рдд рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╛рд╡рд░ рдЕрдиреНрдпрд╛рдп…

जिल्हा कॉंग्रेसने केला मोदी सरकारचा निषेध *💫सावंतवाडी दि.१४-:* लसीचे वाटप करण्यात महाराष्ट्र राज्यासोबत केंद्राने दूजाभाव करत इतर राज्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात लसीचे वाटप केल्याने जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे सेवादल…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдерд┐рд▓ рд╕рдорд╛рдЬ рдордВрджрд┐рд░рд╛рдд рдбреЙ. рдмрд╛рдмрд╛рд╕рд╛рд╣реЗрдм рдЖрдВрдмреЗрдбрдХрд░ рдЬрдпрдВрддреА рд╕рд╛рдЬрд░реА..

नगराध्यक्ष संजू परब यांनी अर्पण केला पुष्पहार *💫सावंतवाडी दि.१४-:* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० वा जयंती उत्सव सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन भगवान गौतम बुद्ध…

Read More

“рдмреНрд░реЗрдХ рдж рдЪреЗрди рдирд╡реНрд╣реЗ рддрд░ рдЪреЗрдХ рдж рдмреНрд░реЗрди”..

नितेश राणे यांची टीका : महाविकास आघाडीवर साधला निशाणा *💫मुंबई दि.१४-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यात १४ एप्रिलच्या रात्री ८ पासून १ मेच्या सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्यांना मदत या…

Read More

рдЖрдВрдмреЛрд▓реАрддреАрд▓ “рддреНрдпрд╛” рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреЗ рдХрд╛рдо рдирд┐рдХреГрд╖реНрдЯ рджрд░реНрдЬрд╛рдЪреЗ…

*पालकमंत्री आणि खासदार यांच्यामार्फत लावणार संबंधित ठेकेदाराची चौकशी-:रूपेश राऊळ* *💫आंबोली दि.१३-:* आंबोली फौजदार वाडी ते ओवळीची मोरी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम बोगस झाले आहे ठेकेदाराने येथे चुना लावला आहे.मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता केला असून अत्यंत सुमार दर्जाचे काम केले आहे.या कामाची चौकशी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत…

Read More

рджреЗрд╡рдЧрдбрд╛рдд рдЕрд╡рдХрд╛рд│реА рдкрд╛рдКрд╕…

आंबा बागायतींचे मोठे नुकसान देवगड प्रतिनिधी देवगड तालुक्यामध्ये मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने आंबा बागायतदारांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे गेली दोन दिवस तालुका मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच मंगळवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे हापूस आंब्याला त्याचा फटका बसणार आहे…

Read More

рдХрд╛рдЬреВ рдмрд╛рдЧреЗрд▓рд╛ рдЖрдЧ рд▓рд╛рдЧреВрди рджреЛрди рд▓рд╛рдЦрд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди..

तेरसे बांबारडे येथील अंकुश साटेलकर यांची बाग;२०० कलमे जळून खाक कुडाळ : काजू बागेला आग तेर्सेबांबर्डे साटेलकरवाडी येथिल अंकूश परशुराम साटेलकर यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सकाळी ती निदर्शनास आली. ही घटना रात्रीच्यावेळी घडल्याने ती कोणालाच समजले नाही. यानंतर अंकुश साटेलकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वा.आपल्या काजूच्या…

Read More
You cannot copy content of this page