सावंतवाडी–दोडामार्गातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह घोषित झाल्याने पर्यावरण चळवळीचे मोठे यश…
डॉ. जयेंद्र परुळेकर:वृक्षतोडीवर तात्काळ लगाम लावण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी, ता.२७-: केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरण चळवळीला मोठे यश मिळाले आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी जैवविविधतेने नटलेल्या या परिसराचे संरक्षण या निर्णयामुळे अधिक सक्षम होईल, अशी आशा डॉ. जयेंद्र परुळेकर…
