एसटी सुरू झाल्याने ग्रामस्थ्यांमध्ये समाधान
गुन्हे दाखल झाल्याचे दुःख नाही;मंगेश तळवणेकर यांचे स्पष्टीकरण *⚡सावंतवाडी ता.१३-: एसटी सेवा सुरु झाल्याने प्रवासी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे, त्यातच आमचे समाधान आहे. सावंतवाडी येथे काढलेल्या जनमोर्चाचे हे फलित असून गुन्हे दाखल झाल्याचे कोणतेही दुःख नाही, असे विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विठ्ठल-रखुमाई…
