Headlines

Global Maharashtra Breaking News

बापार्डे, परुळेबाजार ग्रामपंचायत ठरली विभागीय स्पर्धेला पात्र

ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर मिळविले आहे यश;उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती ओरोस ता.०५-:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत ग्रामपंचायत देवगड तालुक्यातील बापर्डे व वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत यांची कोकण विभागस्तरासाठी निवड झाली आहे. लवकरच विभागस्तर तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा व पाणी स्वच्छता उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली आहे.      …

Read More

इन्सुलीत एक्साइजची मोठी कारवाई

गोवा बनावटीच्या दारुसह ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त *⚡बांदा ता.०४-:* इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी आज सायंकाळी उशिरा केलेल्या अवैध दारू वाहतुकीच्या कारवाईत ४१ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ५० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र चालक फरार होण्यात यशस्वी झाला. गाडीतील कागदपत्रांवरुन चालक नामे दशरथ मीणा (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याच्यावर…

Read More

भूषण गावकर यांचे यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी – कमलाकर गावडे

मालवण ता.०४-:* साळेल गावचे पोस्ट मास्तर भूषण गावकर यांनी साळेल गावचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गावकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करता आले. त्यांनी मिळविलेले यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे यांनी केले. नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई टेनिस…

Read More

क्रिकेट विश्वाला हादरा

महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू नवी दिल्ली दि.०४-:* क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील क्रिकेट विश्वासाठी ही हादरवणारी बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन महान क्रिकेटर…

Read More

वैभववाडीत स्त्रीयांसाठी 8 रोजी विशेष आरोग्य शिबीर

वैभववाडी ता.०४-:* जागतिक महिला दिन व कै.कावेरी दिनकर काशिद यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वा.पर्यंत मानकेश्वर मल्टीस्पेशालिटी क्लिनीक वैभववाडी येथे फक्त स्ञीयांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ स्ञीयांनी घ्यावा.असे आवाहन डाॕ.दिपा पाटील यांनी केले आहे. या आरोग्य शिबीरात स्ञीयांचे आजार तसेच दंतरोग तपासणी…

Read More

शेठ म.ग.चा वर्धापन दिन संपन्न

देवगड ता.०३-:* देवगड येथील शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड या शाळेचा १०४ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिय समितीचे सदस्य मिलिंद कुबल, अनुश्री पारकर, डॉक्टर पुष्कर आपटे मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मिलिंद कुबल यांच्या हस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते…

Read More

कणकवली महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद

कणकवली ता.०४-:* कणकवली महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी राज्यभाषा दिनानिमित्त या वर्षी प्रथमच ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय व्हावा व त्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या…

Read More

वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला भंडारी समाज रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

मुंबई मुलुंड येथे 6 मार्च रोजी भंडारी समाजाच्या मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण.. मालवण ता.०४-:* मसुरे गावची कन्या आणि कुडाळ जुनियर कॉलेज कुडाळ विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला भंडारी एकीकरण समिती या देश पातळीवर ते काम करणाऱ्या समितीच्या वतीने राज्य स्तरीय भंडारी समाजरत्न पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे. याचे वितरण रविवार दिनांक 6…

Read More

७ मार्च रोजी दाखले वितरणासाठी महाशिबिराचे आयोजन

मालवण तहसील व सद्गुरू समर्थ महा ई सेवा केंद्राचा उपक्रम मालवण दि प्रतिनिधी महाराजस्व अभियानांतर्गत शालेय विद्यार्थी व नागरिकांना विविध प्रकारचे दाखले दिले जातात. त्या अनुषंगाने अल्प दरात तसेच शाळेमध्ये दाखले वितरित करण्यात येणार आहेत.. यासाठी मालवण तहसीलदार कार्यालय आणि सद्गुरू समर्थ महा ई सेवा केंद्र. वराडच्या सौजन्याने दि ७ मार्च रोजी महाशिबिराचे आयोजन केले…

Read More

संवेदनशील मनातूनच अस्सल कविता लिहिली जाते :कवी प्रा. मोहन कुंभार

सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात रंगले काव्यसम्मेलन कणकवली ता.०४-:* सुखासीन जगणाऱ्या माणसाच्या ओठांवर कधी कविता येत नाही. आलीच तर ती खोटी ठरते. जगण्याने छळले तर कवितेचे शब्द धारदार होतात. दिशा पिंकी शेख यांची कविता आपल्याला अंतर्बाह्य ढवळून काढून विचार करायला लावते. अस्सल जगणं अनुभवणाऱ्या संवेदनशील मनातूनच अस्सल कविता लिहिली जाते, असे प्रतिप्रादन…

Read More
You cannot copy content of this page