आंबा-काजू नुकसानीचा तातडीने पंचनामा करा
तुळस येथील बागायतदानांची मागणी वेंगुर्ला ता.१६-:* गेले चार ते पाच दिवस बदलत असलेले हवामान, धुळीचे वादळ तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा अशी मागणी तुळस येथील आंबा-काजू तसेच भातपिक शेतक-यांनी वेंगुर्ला तहसिलदार यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे. नोव्हेंबर महिन्यात सतत तीन ते चार दिवस पडलेल्या…
