वैभववाडीत पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत कार्ड केंद्र सुरू…
वैभववाडी प्रतिनिधी केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी,वैभववाडीत पात्र लाभार्थीसाठी आयुष्यमान भारत कार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे.असे वैभववाडी आयुष्यमान भारत योजनेचे आय टी प्रमुख किशोर दळवी यांनी म्हटले आहे. आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य फायदे म्हणजे भारत सरकार कडून अधिकृत ५ लाखांचा आरोग्य विमा दरवर्षी असणार आहे. या योजनेला वय व लिंग यावर कोणतीही…
