Global Maharashtra Breaking News

ब्रह्माकुमारीजतर्फे आज कणकवलीत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान

कणकवली ता.०६-:* भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ट्रान्स्पोर्ट विंगच्या रस्ता सुरक्षा मोटरसायकल अभियानाचे आयोजन ब्रह्माकुमारीज विद्यालय कणकवलीच्यावतीने रविवार ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा जनजागृती बरोबरच रस्ता सुरक्षा जबाबदारीचे मार्गदर्शन , युवकांसाठी नियम पालन करण्याची प्रेरणा देणे ,वेग, सुरक्षा आणि आध्यात्मिकता या विषयी जागृती करणे या उद्देशाने हे अभियान विद्यालयापासून सुरु होऊन जानवली येथून कणकवली…

Read More

युग संपले, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

मुंबई ता.०६,: लतादीदी या संगीत युगाचा इतिहास होता. त्यांनी संगीताच्या माध्यमातून भारताचा नाव जगात पोहोचवलं. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केलं. त्यांच्या निधनानं देशाची आणि संगीत क्षेत्राची हानी झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई, गोवा आणि संस्कृतीसाठी त्या जोडलेल्या होत्या. त्या आपल्यामध्ये नाहीत. पण, त्यांचं संगीत आणि त्यांनी गायलेली गाणी आपल्यासोबत असतील. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो….

Read More

कणकवलीत जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव यांना श्रध्दांजली अर्पण

कणकवली ता.०६-:* नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली)तसेच आपण आहात म्हणून आम्ही, ॐ नमो भगवते भालचंद्राय तसेच पोलीस दलातील मित्र यांच्यावतीने मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील जेष्ठ कलाकार रमेश देव यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी आदरांजली अर्पण करताना म्हणाले, वयाच्या ५ व्या वर्षी…

Read More

आंजिवडे घाटरस्ता राज्य अर्थसंकल्पात समाविष्ट करा

राजू मसुरकर यांचे गृहराज्यमंत्र्यांना निवेदन सावंतवाडी ता.०५-: कुडाळ तालुक्यातील आंजिवडे ते पाटगाव-गारगोटी (जि. कोल्हापूर) हा नव्याने होत असलेला सुमारे पाच किलोमीटरचा घाटरस्ता तातडीने पूर्ण होण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात समाविष्ट करावा, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. मसुरकर यांनी म्हटले आहे की, हा…

Read More

सावंतवाडी शहराला पुन्हा सुखाचे दिवस येतील

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : तुतारीचा शुभारंभ सावंतवाडी ता.०४-: येथील शहराला पुन्हा एकदा परतून सुखाचे दिवस येतील निश्चितच शहरात मोठ्या दिमाखाने व शहर इच्छेप्रमाणे विकास कामे होतील असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथील तुतारीच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले . यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे,…

Read More

मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयाचा ६ फेब्रुवारीला शुभारंभ…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा हस्ते होणार उद्घाटन सावंतवाडी ता.०५-: येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ सोहळा रविवारी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता साई अपार्टमेंट सालईवाडा येथे होणार आहे याचे उद्घाटन माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते होणार आहे तरी या उद्घाटन सोहळ्यात जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व…

Read More

अपप्रकार रोखण्यासाठी शाळेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची अनुमती देऊ नका…

हिंदू जनजागृती समितीची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी… सिंधुदुर्गनगरी ता.०५-:* १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयात ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ साजरा करण्यास अनुमती देऊ नये.तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना द्यावेत. अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले…

Read More

तालुक्यात गणेश जयंती उत्साहात साजरी…

वेंगुर्ले       वेंगुर्ले तालुक्यात शहरासह  विविध ठिकाणी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.       वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज श्री गणेश जयंती निमित्त २१ गणपतींचे पूजन करण्यात आले. यावेळी २१ गणेश याग करण्यात आले. या गणपतींचे उद्या शनिवारी विसर्जन होणार असून रविवारी महाप्रसाद होणार…

Read More

महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोती तलावाच्याकाठी “खाऊ गल्ली” उभारणार

आमदार दीपक केसरकर : केशवसुत कट्ट्याला नवा लूक तर नव्याने तुतारी देखील बांधण्यात येणार! सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी येथील केशवसुत कट्ट्याला नवा लूक देण्यात येणार असून, त्या ठिकाणी नव्याने तुतारी देखील बांधण्यात येणार आहे. तसेच यावेळी मोती तलावाच्या काठावर माजी नगराध्यक्ष कै दत्ताराम वाडकर यांच्या नावाने महिलांना सक्षम करण्यासाठी खाऊ गल्ली उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार…

Read More

न्यायालयीन कोठडीमुळे धडधाकड व्यक्तींची तब्येत बिघडल्यास कायद्याचा प्रश्न?

तर कोणीही कायदा हातात घेऊ शकतो : आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली खंत सावंतवाडी ता.०४ -: न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर धडधाकड असणाऱ्या व्यक्तींची तब्येत काहीच क्षणात बिघडते. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात येते. आणि डॉक्टर देखील ती व्यक्ती आजारी असल्याचे सर्टिफिकेट देतात. असे होत असेल तर लोकांमधील भीती कमी होऊन, कोणीही कायदा हातात घेऊ…

Read More
You cannot copy content of this page