जानवली नदी उड्डाण पुलाला डॉ आंबेडकर यांचे नाव द्यावे
सिंपन प्रतिष्ठानची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन वैभववाडी प्रतिनिधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली येथील जानवली नदीवरील उड्डाण पुलाला भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दयावे. अशी मागणी सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांनी केंद्रीय रस्ते वाहातूक आणि महामार्ग मंञी नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंपन ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई व विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत…
