पाणीटंचाईच्या काळात नगरसेवक काश्मीर दौऱ्यावर जाणं चुकीचं…
राजू कासकर यांची टीका:नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे नगरसेवकांच दुर्लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२१-:सावंतवाडी शहरातील नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या उष्म्यामुळे त्रस्त असताना शहरातील नगरसेवक काश्मीर दौऱ्यावर गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ऐन गरजेच्या काळात लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नगरसेवकांनी दौऱ्याला प्राधान्य दिल्याची टिका मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी केली आहे. ते म्हणाले, सावंतवाडी शहरातील अनेक…
