Global Maharashtra Breaking News

कुंभवडे ते तळकट रस्त्यासाठी राज्याच्या बजेटमधून निधी

आ दीपक केसरकर यांचा प्रयत्न;विजय गावडे, अभिजित मेस्त्री यांची माहिती सावंतवाडी ता.०८-:* आंबोली घाटाला एक उत्तम पर्याय असणाऱ्या आंबोली-चौकुळ-कुंभवडे-बांदा रस्त्यावरील कुंभवडे ते तळकट रस्त्याचा काही भाग अपूर्ण अवस्थेत होता. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करण्यासाठी नागरिकांना अवघड जात होते. या रस्त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी राज्य शासनाच्या बजेट मधून मंजुरी मिळवली असून, या रस्त्यामुळे आता कुंभवडे…

Read More

अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…

मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यात मिरची, भुईमूग, वायंगणी भातशेती, चवळी ,आंबा, काजू, सूर्यफूल, केळी बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी निवेदनाद्वारे…

Read More

सोमय्यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाका

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;सावंतवाडी शिवसेनेचे पोलिसांना निवेदन सावंतवाडी ता.०८-:* आय एन एस यांच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्यांने घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्यात यावे. अशी मागणी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक…

Read More

धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

मालवण ता.०७-:* मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दि.११ ते १४ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. नारायण मंदिर देऊळवाडा, मालवण येथून मिरवणूक एसटी स्टॅन्ड भरड नाका बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ…

Read More

अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार

आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास सिंधुदुर्गनगरी ता ०७-:* एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी याला विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

Read More

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची बाजार भावाप्रमाणे नुकसानभरपाई द्या

संदेश पारकर यांची कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ऐन हंगामी सिझनला अवकाळी वादळी पाऊस पडल्याने आंबा, काजु, कोकम, नारळ, केळी, पोफळी आणि अन्य फळ आणि पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात पडलेल्या या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते…

Read More

मालवणी बझारच्या मिरची महोत्सवाचा शुभारंभ

मालवण ता.०७-:* मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि., मालवण संचलित मालवण येथील मालवणी बझार या संस्थेतर्फे मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला असून विविध प्रकारची मिरची या महोत्सवात उपलब्ध करण्यात आली आहे. या मिरची महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप बागवे, संचालक श्रीकृष्ण तळवडेकर, संचालक एम. आर….

Read More

अनधिकृत खाणकामांवर तातडीने कारवाई करा…

मनसेची प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.०७-:* तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत खाणकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे कडून प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यानी आज प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेऊन त्यांना दिले आहे. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,…

Read More

सोमय्यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाका

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;शिवसेनेचे देवगड पोलिसांना निवेदन देवगड ता.०७-:* आय एस एस आय एन आय एन एस यांच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशाचा किरीट सोमय्या मे घोटाळा करून देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्यात यावे. अशी मागणी देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवगड पोलीस स्थानक यांच्याकडे लेखी…

Read More

यावेळी पावसाने आंबा पिकाचे नुकसान

तात्काळ पंचनामे करा;काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन देवगड ता.०७-:* अवेळी पावसात आंबा पिकाची हानी होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेले दोन दिवसात वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची हजेरी यामुळे आंबा बागायतदार हैराण झाले असून ऐन हंगामात तयार होणारे आंबा पीक धोक्यात येऊन मोठ्या प्रमाणात आंबा पीक गळून गेले त्यामुळे बागायत दारांचे नुकसान आर्थिक नुकसान…

Read More
You cannot copy content of this page