कबुलायतदार जमीन प्रश्नी केसरकर यांनी पुन्हा फसवू नये
यापूर्वीही प्रश्न सुटल्याचे जाहीर केले होते;वसंत गावडे यांची टीका आंबोली,ता.१६: आमदार दीपक केसरकर यांनी जमिनीचा प्रश्न याआधी देखील सुटला म्हणून सांगितले होते तसे आता देखील पुन्हा प्रश्न सुटला असे सांगून लोकांची दिशाभूल करू नये.असे येथील गावकर वसंत गावडे यांनी सांगितले आहे. श्री.केसरकर यांनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रश्न सोडवला असल्याचे सांगितले. याबाबत आज…
