Headlines

Global Maharashtra Breaking News

सरकारच्या योजना अधिक जोमाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटितपणे काम करा

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी कणकवली येथे केले आवाहन ⚡कणकवली ता.११-: महाराष्ट्र राज्याचा विचार करता गेल्या अडीच वर्षात शिवसेना पक्षाने महाविकास आघाडी करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता आणि त्यामुळे ते लोकाभिमुख सरकार चालू शकले नाहीत. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा जनतेला देऊ शकले नाहीत. आता महाराष्ट्र राज्यातही पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार…

Read More

कळसूलकरच्या विद्यार्थ्यांनी दिली एसपीके महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाला भेट

⚡सावंतवाडी ता.११-: कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्राणी शास्त्र विभागाला भेट दिली यामध्ये त्यांनी मासे व गोड्या पाण्यातील मासे पाहिली.प्राणीशास्त्र प्रयोगशाळेतील विविध उपकरणे ज्यामध्ये लॅमिनेट एअर फ्लो , इनक्यूबेटर,विविध प्रकारचे एक्वा रीडर्स फिश, विविध प्राण्यांचे आकार व त्यांच्या हाडांची रचना इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांनी पाहिल्या. फुलपाखरे,ग्रास-ऑफर, भुंगे यांचे विविध प्रकार देखील पाहिले….

Read More

पणदुर सिद्धवाडी येथे जाळ्यात अडकले खवले मांजर

वैद्यकीय उपचार करीत सोडण्यात आले रानात..* ⚡कुडाळ ता.११-: पणदूर येथील सिद्धवाडी येथील मदन शिरोडकर यांच्या घरानजीक संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये एक वयस्कर नर जातीचे खवले मांजर अडकल्याचे शिरोडकर गुरुजी यांच्या लक्ष्यात आले त्यानी सरपंच दादा साईल यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर सरपंच दादा साईल यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करत या खवले मांजराला सुरक्षितरित्या जाळ्यातून बाहेर…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट रोजी आनंदोत्सव रॅली

पटकीदेवी मित्रमंडळ आणि स्वामी माझा भालचंद्र मंडळाचे आयोजन कणकवली,11 ऑगस्ट(प्रतिनिधी) सध्या संपूर्ण देशात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पटकीदेवी मित्रमंडळ आणि स्वामी माझा भालचंद्र या मंडळाच्या वतीने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने १३ ऑगस्ट रोजी पटकीदेवी मंदिरापासून…

Read More

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागेश मोरये उपोषण करणार

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा माजी सभापती नागेश मोरये यांनी सोमवार १५ ऑगस्ट, २०२२ रोजी पुन्हा उपोषणाचा एल्गार जाहीर केला आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या उपोषणात सहभागी होऊन अन्यायाला वाचा फोडा, तसेच जोपर्यंत मुंबई-गोवा चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल भरू नका. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वाहनांना टोल मधून मुक्ती…

Read More

कास येथील हरीनाम सप्ताह सोहळा संपन्न

⚡बांदा ता.११-: कास येथील श्री देवी माऊली मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न झाला. पहिल्या दिवशी देवीची पूजाअर्चा झाल्यानंतर दुपारी भजनी पारांना सुरुवात झाली. यावेळी परंपरेनुसार पहिला पार मळीकर पंडीत, दुसरा दापटीकर पंडीत, तिसरा मळीवाडी, किनळेकरवाडी व देऊळवाडी, चौथा मुंडासबागवाडी, पाचवा कोल्हेभाटवाडी तर दुसर्‍या दिवशी सकाळी राणेवाडी ग्रामस्थांचा सहावा पार संपन्न झाला. यावेळी…

Read More

मडुऱ्यात मध्यरात्री विद्युत वाहिनी तुटली

चार तारा तुटल्या : विद्युत पुरवठा केला खंडित ⚡बांदा ता.११-: मडुरा-डिगवाडी येथे शनिवारी सायंकाळी विद्युत वाहिनीत तुटल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा विद्युतभारित वाहिनीवर झाड पडून चार तारा तुटल्या. कामावर जाणारे विनोद वालावलकर व दिगंबर सामंत थोडक्यात बचावले. विद्युत वाहिन्या तुटल्यानंतर विद्युत प्रवाह आपोआप खंडित होत नसल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत निरीक्षक सिंधुदुर्ग यांनी…

Read More

सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.११-: शहरात नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रथेप्रमाणे राज घराण्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या नारळाची संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या शुभहस्ते पूजा करून हा नारळ शेकडो सावंतवाडीकरांच्या उपस्थित तलावाला अर्पण करण्यात आला. यावेळी येथील श्रीराम वाचन मंदिर परिसरातील मोती तलावाचा काठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेलेला होता .दरम्यान…

Read More

जो इतिहास विसरतो त्याला भविष्य नसते

डॉ. व्ही.जी.भास्कर ;कणकवली महाविद्यालयात व्याख्यान ⚡कणकवली ता.११-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त कणकवली कॉलेजमध्ये ”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विचार मंचावर प्रा. डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, प्रा.डॉ. सोमनाथ कदम, प्रा.युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. मंगलदास कांबळे, व प्रमुख आदी उपस्थित होते.कोकण भूमी ही रत्नांची खाण आहे इथल्या लोकांनी स्वातंत्र्यापूर्वी देखील…

Read More

नावळे ग्रामपंचायतच्यावतीने शेतकरी व महिला मेळावा

अमृत महोत्सव व विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त आयोजन वैभववाडी संजय शेळकेआझादीका अमृत महोत्सव आणि विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात शेतकरी मेळावा तसेंच महिला मेळावा आयोजित करण्यात आले होते.यावेळी सरपंच सौं स्नेहा सुरेश शेळके, ग्रा सदश्या वैशाली गुरव, महेश रावराणे, संजय शेळके, दिगंबर गुरव, कृषी पर्यवेक्षक श्री वाय सी देशमाने,…

Read More
You cannot copy content of this page