संदेश पारकर यांचा समीर नलावडे यांच्यावर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप…
कणकवली : सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर कणकवलीतील नारायण राणेंचा बंगला जाळण्यात समीर नलावडे यांचा प्रमुख सहभाग होता, असा गंभीर आरोप शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला. नलावडे यांचे राणे कुटुंबावरील प्रेम हे केवळ दिखाऊ असून याची कल्पना स्वतः राणे कुटुंबीयांनाही आहे, असेही ते म्हणाले. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार…
