Headlines

Global Maharashtra Breaking News

निलेश राणेंना फारकाळ माजी म्हणता येणार नाही

माजी आमदार प्रमोद जठार : २०२४ ला ते योग्य ठिकाणी असणार असल्याचा व्यक्त केला असा विश्वास ⚡कुडाळ ता.१५-: माजी खासदार निलेश यांना फार काळ माजी म्हणता येणार नाही. २०२४ ला ते योग्य ठिकाणी असतील, असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री जठार बोलत होते. जठार पुढे म्हणाले, सत्तातर…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्गात मजबूत करणार

किरण सामंत;पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून काम करणार ⚡कणकवली ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष मजबूत होईल. देवगड,आचरा ,मालवण,कुडाळ कणकवली या ठिकाणी काही बैठका घेत कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. आगामी काळात आमचा पक्ष जिल्ह्यात मजबूत होईल.मी खासदारकीचा उमेदवार नव्हे तर पक्षांनी दिलेली जबाबदारी म्हणून काम करत आहे.आगामी काळात बाळासाहेबांच्या…

Read More

आचरा भागातील शेकडो महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

⚡मालवण ता.१५-: आचरा परीसरातील शेकडो महिलांनी महेश राणे यांच्या नेतृत्वाखाली किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये आचरा, हडी, वायंगणी, रेवंडी आदी भागातील महिलांचा समावेश आहे. यावेळी महिलांनी स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या जयघोष करणाऱ्या घोषणा दिल्या. आचरा येथील महेश राणे यांच्या हॉटेल राणेशाही येथे किरण…

Read More

जनतेची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य

८० टक्के समाज कार्य व २० टक्के राजकारण : उदयोजक किरण सावंत देवगड-प्रतिनिधीजनतेची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य असून ८० टक्के समाज कार्य व २०टक्के राजकारण या सुत्राने आम्ही काम करतो देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सर्वच नगरसेवक यामुळे विकास कामाच्या दृष्टीकोनातून आमच्या कायम संपर्कात असतात असे मत उदयोजक किरण ऊर्फ भैय्या सावंत यांनी देवगड येथे बाळासाहेबांची…

Read More

चराठा-गावठाणवाडी येथील लाडू फरसाण बनविण्याच्या भट्टीला आग

भट्टीसह इमारत जळून खाक झाल्याने पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान ⚡सावंतवाडी ता. १५-: बांदेकर ब्रदर्स यांच्या चराठा- गावठाणवाडी येथील लाडू फारसाण बनविण्याच्या भट्टीला तेलाच्या कडईने अचानक पेट घेतल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यात भट्टीसह इमारत जळून खाक झाली असून सुमारे पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या…

Read More

लक्ष्मीकांत खोबरेकर यांची चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यावरण समिती सदस्यपदी निवड

⚡मालवण ता.१५-:महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या संस्थेची २०२२- २४ या वर्षासाठी पर्यावरण समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये सदस्य म्हणून मालवण मधील श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी खोबरेकर यांना पाठविले आहे. बांधकाम व्यवसायात कार्यरत असणारे लक्ष्मीकांत खोबरेकर हे मालवण…

Read More

देवगड बंदर लवकरच पूर्ण होईल

किरण सामंत यांचे मच्छीमारांना आश्वासन देवगड-प्रतिनिधीदेवगड येथील बंदर प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेमध्ये असून ते लवकरात लवकर सुरु करावे असे विविध मच्छिमारांच्या समस्यांच्या प्रश्नांचे निवेदन देवगड येथे आलेल्या उदयोजक व शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडे देवगड मच्छिमार बांधवांनी दिले आहे. यावेळी तारामुंबरी मच्छिमारी सहकारी सोसायटी चेअरमन विनायक प्रभू,देवगड फिशरमनचे चेअरमन दिग्वीजय कोयंडे, दत्तप्रसाद भिल्लारे,उमेश आंबेरकर,उमेश…

Read More

पोलीस पाटील शासनाचा गावातील महत्वाचा घटक असताना तुटपुंजे मानधन

पोलीस पतीलानी दिले किरण सामंत यांना निवेदन देवगड प्रतिनिधीपोलीस पाटील हा गाव पातळीवरील राज्य शासनाचा एक महत्वाचा घटक आहे. पोलीस यंत्रणा आणि जनता यामधील एक महत्वाचा दुवा असून इंग्रजांच्या राजवटीपासून हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झाले आहे. मात्र असे असून देखील पोलीस पाटील यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. तर या मानधनामध्ये सदय स्थितीचा व…

Read More

परिस्थितीत हाताबाहेर गेल्यानेच आम्ही पाऊल उचलले

आमदार शहाजी बापू पाटील : मराठी बांधवांना आम्ही वाचविणार ⚡सावंतवाडी ता.१५-: आमच्या मराठी बांधवांना वाचविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असून, यात आमचा कोणताही व्यक्तिक फायदा नाही. असे मत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, परिस्थितीत हाता बाहेर गेल्यावरच आम्ही…

Read More

पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पेलणार

उद्योजक किरण सामंत यांनी केली भूमिका स्पष्ट मालवण, दि प्रतिनिधीआगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उद्योग मंत्री उदय सामंत , पालकमंत्री रवींद्र चव्हाण ही नेतेमंडळी जी जबाबदारी सोपवतील ती यशस्वीपणे पेलणार असल्याची माहिती उद्योजक किरण सामंत यांनी देतानाच जे बाळासाहेबाच्या शिवसेना पक्षात येण्यास…

Read More
You cannot copy content of this page