Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण बेळणे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडा

अजित प्रभू यांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी मालवण दि (प्रतिनिधी) मालवण ते बेळणे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत व झाडी उगवल्यामुळे या मार्गावरून समोरासमोर दोन वाहने आल्यास वाहनांना बाजू घेताना अडचण येते आहे. त्यामुळे या मार्गावरील साईडपट्टीची त्वरित साफसफाई करण्याची मागणी मसदे येथील अजित प्रभू व वाहनचालकांनी केली…

Read More

माझ्यावरील टीका कोकणी जनता सहन करणार नाही

केंद्रीयमंत्री नारायण राणे;माझ्या टीका करण्यासाठी नेमलेल्या वक्त्यावरून ठाकरे सेनेचा घरलेला दर्जा दिसतो ⚡सावंतवाडी ता.१६-: नारायण राणेंवर टीका केलेली कोकणी जनता कधीही सहन करणार नाही. कारण गेल्या पस्तीस वर्षात कोकणात विकास प्रगती काय असते हे आपण दाखवून दिले. आत्ताच मी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो. कोकणातील सर्व धरणे तुडुंब भरली असून येथे भविष्यात पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही….

Read More

वराड सोनवडे पुलाच्या कामाची निलेश राणे यांनी केली पाहणी

वराड ग्रामस्थांनी भेट देण्याची केली होती मागणी मालवण दि प्रतिनिधीकर्ली नदी पात्रावर उभारण्यात येणाऱ्या वराड सोनवडे गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. या प्रश्नी वराड ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी रविवारी मुसळधार पावसात वराड गावात भेट देऊन पुलाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित अधिकारी…

Read More

आचरा उर्दू शाळेचा आदर्श कथामाला शाळा म्हणून गौरव

⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यातील जि. प. आचरा उर्दू शाळेची सिंधुदुर्गातील एकमेव अल्पसंख्याक विभागातील आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड होऊन आज रविवारी बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरा नं. २ येथील बाल कथाकथन महोत्सवात जि. प. आचरा उर्दू शाळेचा गौरव करण्यात आला. १९७२ साली या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक जनाब आयुब युनूस शेख यांनी शाळेत साने गुरुजी कथामालेची…

Read More

मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत

तर ग्रामीण भागातील भातशेती पाण्याखाली ⚡बांदा ता.१६-: आज सायंकाळी बांदा शहर व परिसराला मुसळधार परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृश्य कोसळलेल्या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पडलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले तर ग्रामीण भागात भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.आज दुपारी ३ वाजता…

Read More

हरकुळ खुर्द खालची तेलीवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

ग्रामस्थांनी घेतली आम. नितेश राणेंची भेट ⚡कणकवली ता.१६-: हरकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथील विकास कामे वारंवार मागणी व पाठपुरावा करून देखील दुर्लक्षित राहिलेली आहेत. हरकुळ खुर्द व्हावटवाडी, मासयेवाडी, खालची तेलीवाडी पंतप्रधान सडक रस्ता ते खालीची तेलीवाडी जि.प. शाळा रस्ता तयार करणे, हरकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथे पाण्याची विहीर बांधणे, हरकुळखुर्द खालची तेलीवाडी मध्ये स्ट्रीट साईट…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वेंगुर्ला बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उप जिल्हाप्रमुख सचिन देसाई ,सुनील डुबळे व बाळा दळवी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचे वेंगुर्ले येथे बाळासाहेबांचे शिवसेना वेंगुर्ला शिवसेना शाखेत त्यांचे शाल श्रीफळ घालून स्वागत करण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख सचिन वालावलकर ,उप…

Read More

शेर्लेत विनापरवाना वाळू उत्खनन विरोधात कारवाई

केवळ अर्धा ब्रास रेती, एक फावडे व एक बुट्टी जप्त : तेरेखोल नदीपात्रात रेती उत्खनन ⚡बांदा ता.१६-: तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे विनापरवाना वाळू उत्खनन विरोधात महसूल विभागाने कडक मोहीम घेतली. शनिवारी सायंकाळी महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्रात जाऊन धाड टाकली मात्र ही धाड म्हणजे वराती मागून घोडे असल्याचे उघड झाले आहे. कारण या कारवाईत केवळ अर्धा…

Read More

सिंधुदुर्ग महाराष्ट्रासाठी शैक्षणिक विकासाचे मॉडेल बनवणार- दीपक केसरकर

⚡वेंगुर्ला ता.१६-: दिल्ली, गोवा, राजस्थान ही राज्ये शिक्षण क्षेत्रात अव्वल आहेत. या राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचप्रमाणे शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून शाळा पाहणी या संदर्भातील आढावा संस्थाचालक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विद्यार्थी यांच्याकडून घेतला गेला असून सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यासाठी एक शैक्षणिक मॉडेल बनवण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी आपण राज्याच्या शिक्षण सचिवांची टीम सिधुदुर्गात…

Read More

राजकीय परिस्थितीनुसार घेणार युतीचा निर्णय

भाजप नेते केंद्रीयमंत्री राणे यांनी केले स्पष्ट;परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देणार ⚡सावंतवाडी ता.१६-: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळून दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणें यांनी आज येथे दिली. दरम्यान आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये सोयीच्या ठिकाणी होणारी युती त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार घेणार असल्याचेही राणे यांनी…

Read More
You cannot copy content of this page