निबंध स्पर्धेत कुडाळचे विजय ठाकूर प्रथम
⚡वेंगुर्ला ता.१३-: आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आयोजित तिस-या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत कुडाळ येथील विजय राघव ठाकूर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, जळगाव या ठिकाणाहून स्पर्धकांनी आपले निबंध पाठवले होते. या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मालवण येथील नागेश रघुनाथ कदम तर तृतीय क्रमांक…
