तारकर्ली रांजेश्वर जोड रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांतून समाधान…
⚡मालवण,ता.१९-: तारकर्ली रांजनाल्या येथील पुलाच्या कामाची मुदत संपूनही रखडलेल्या जोडरस्त्याच्या कामास अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तारकर्ली रांज नाल्यावरील पुलाच्या कामाची मुदत संपूनही ते काम अपूर्ण होते. परिणामी ग्रामस्थ…
