२०१९ च्या महापूरग्रस्तांना नुकसानी द्या
बांदा मनसेने वेधले तहसीलदारांचे लक्ष बांदा (प्रतिनिधी) : सन २०१९ च्या महापूरातील ७० हून अधिक नुकसानग्रस्तांना अद्यापपर्यंत शासनाची भरपाई मिळालेली नाही. याबाबत मनसे बांदा विभागामार्फत सावंतवाडी तहसीलदारांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात आले. बांदा विभागीय अध्यक्ष मिलींद सावंत व तालुका उपाध्यक्ष सुनील आसवेकर यांनी उर्वरित नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली. सन २०१९ च्या महापूरात…
