वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच होणार सुरू…
पालकमंत्री नितेश राणे:राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याचा मोठा फायदा कोकणच्या विकासाला होत आहे.. ⚡कणकवली, ता. ०२-:वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी साडे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केली असून उर्वरित निधीची तरतूद राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे,…
