बारावीचा निकाल जाहीर,
यंदाही कोकण विभाग अव्वल, मुंबई विभाग तळाशी ⚡मुंबई दि.२५-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे.यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी…
