१५ ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढे पाळणेकोंड धरणात पाणी
पाणी टंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने सुरू आहे पाणी पुरवठा;माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१०-: पाळणेकोंड धरणात 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे तूर्तास तरी शहराला कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही अशी भूमिका सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे मांडली. दरम्यान ज्या ठिकाणी पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे त्या…
