आजगावातील बीएसएनएल टॉवर पंधरा दिवसांपासून बंद; ग्रामस्थ हैराण…
नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षण, शासकीय कामे ठप्प; सेवा तात्काळ सुरू न झाल्यास बीएसएनएल कार्यालयावर मोर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२०-:तालुक्यातील आजगाव गावातील बीएसएनएल टॉवर गेले पंधरा दिवस बंद असल्याने गावात नेटवर्क समस्या निर्माण झाली आहे यासाठी वारंवार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही सेवा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत, सदरची सेवा तात्काळ सुरू न केल्यास प्रसंगी ग्रामस्थांना घेऊन कार्यालयावर…
