कोकणाने कमळाला केव्हाच जवळ केला नाही, त्यामुळे कोकणात येऊन भाजपवर बोलणं चुकीचे…
सुप्रिया सुळे: अर्चना घारे या राष्ट्रवादी युवती सेनेतीलच ⚡दोडामार्ग ता.२७-: कोकणाने कमळाला केव्हाच जवळ केला नाही. त्यामुळे कोकणात येऊन भाजपवर बोलणं चुकीचे असा टोला राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज येथे लगावला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वप्रथम युती सेना स्थापन केले. त्यातील अनेक अर्चनाताई या त्याच सेनेतील होय असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी पुढे…
