“पूर्वसूचना न देता तिलारीच्या उपकालव्यात पाणी सोडले…
बांदा शहरात पूरसदृश स्थिती: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.. ⚡बांदा ता.१३-: तिलारीच्या बांदा उपकालव्याची साफसफाई व किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आल्याने बांदा शहरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले असून शेती, भाजीपाला, पिके, घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये…
