बंद पडणारी जल वाहतूक सुरू करून पालकमंत्री नेमकं काय साधणार.. ?
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:चिपी’ वरून विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.०६-: मुंबई ते विजयदुर्ग प्रमाणे बंद पडणारी जलवाहतूक सुरू करुन पालकमंत्री नेमकं काय साधणार, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळ ते गोवा जेटीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावर विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी…
