कवी प्रा डॉ नामदेव गवळी यांना राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवाचे निमंत्रण…
११ ते १६ मार्च कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजन:मालवणी बोली भाषेतील काव्य करणार सादर.. ⚡सावंतवाडी ता.०४-: नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवात मालवणी बोलीतील काव्य वाचनासाठी कारीवडे येथील कवी, प्रा डॉ नामदेव गवळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने ११ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या…
