शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या…
आत्मज मोरे: ती वंदन विद्यार्थी साहित्य वितरण सोहळा कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.०७-: शालेय जीवनात स्पर्धा परीक्षा या अतिशय महत्वाच्या असतात. अधिकाधिक परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. याच परीक्षा भविष्यात एमपीएसी, युपीएससी परिक्षांची पायाभरणी ठरतात, असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक आत्मज मोरे यांनी मालवण येथे शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले. पंचायत समिती…
