Global Maharashtra Breaking News

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला दिल्याने कणकवलीत राष्ट्रवादीचा जल्लोष…

⚡कणकवली ता.०६-: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला निर्णय दिला.त्याबद्दल कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे,शहराध्यक्ष इम्रान शेख,शहर उपाध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले,सचिन अडूळकर,संतोष कोकाटे , अली नाईक आदींसह राष्ट्रवादी…

Read More

माझ्यासारख्या सज्जन माणसाच्या अंगावर जात असतील तर सावंतवाडीची जनता कधीच सहन करणार नाही…

मंत्री दीपक केसरकर: उद्धव ठाकरेंना गांधी चौकात सभा घ्यावी लागते हे दुर्दैव.. ⚡सावंतवाडी ता.०६-: उद्धव ठाकरे हे माझ्यासारख्या सज्जन माणसाच्या अंगावर जात असतील तर हे येथील जनता कधीच सहन करणार नाही. कोकणातील दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन त्यांचा अवमान केला आहे. तुम्ही घेतलेले निर्णय शरद पवार यांच्या सांगण्यावरून घेतले. त्यामुळे तुमच्यावर ही पाळी आली…

Read More

येड्यांच्या जत्रेला प्रतिसाद न मिळाल्याने वंदभरात एक्सप्रेसने ते परत निघून गेले…

नितेश राणें: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महोत्सवाची परंपरा आहे. ⚡सावंतवाडी ता.०६-: आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला महोत्सवांची परंपरा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधु महोत्सवाच्या माध्यमातून अनेक मोठ मोठे कलाकार या जिल्ह्यात आणले. त्याला जनतेने नेहमीच उदंड प्रतिसाद दिला होता. मात्र, अलिकडे काही दिवसांत जिल्ह्यात व कोकणात‘येड्यांची जत्रा ‘ सुरु होती. या येड्यांच्या जत्रेला प्रतिसाद न…

Read More

आमचं सरकार हे लोकाभिमुख सरकार…

मंत्री दिपक केसरकर:पुढच्या काळात सावंतवाडी हे पर्यटनदृष्ट्या आकर्षक शहर असेल.. ⚡सावंतवाडी ता.०६-:, सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात घेतले‌. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणली. आमचं सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे‌. मराठी भाषा, मराठी संस्कृतीची जपणूक करण्याच काम हे सरकार करत आहे‌‌. हा महोत्सव जिल्ह्याच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा असून महाराष्ट्रातील…

Read More

महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन आयोजित सिंधू महासंस्कृती महोत्सवाच्या थाटात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०६-:महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा आहे‌. येथील लोक उत्साही आहे. आपली संस्कृती जपताना ते पहायला मिळतात. इथल्या रूढी, परंपरा जपण्याच काम पिढ्यानपिढ्या सुरु आहे. अशा महोत्सवांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा जपण्याचे काम महाराष्ट्र…

Read More

महासंस्कृती महोत्सवात नंदेश उमप यांच्या ‘महाराष्ट्राची संस्कृती’ चे होणार सादरीकरण…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान ‘महासंस्कृती महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात उद्या ७ फेब्रुवारी रोजी शाहीर नंदेश उमप यांचे ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप त्यांच्या 35 जणांच्या…

Read More

काजू प्रक्रियादारांची माहिती संकलनासाठी ८ रोजी सिंधुदुर्गनगरीत सभा…

ओरोस ता ६महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. काजू प्रक्रिया उदयोगाच्या समस्या जाणून घेणे तसेच काजू प्रक्रिया उदयोगाकरिता काजू बी आयात करणे बाबतची कार्यवाही नियोजित आहे. त्या दृष्टीने काजू प्रक्रियादारांची माहिती संकलित करणे करिता सभा ८ फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक ११.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा…

Read More

नगर पालिकेने ते बॅनर पुन्हा लावले…

उबाठा शिवसेनेचे उद्याचे आंदोलन स्थगित:रुपेश राऊळ यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०६-: उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर मुदतीच्या आधीच काढण्यात आल्याने आज ठाकरे सेनेच्यावतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला होता. यावेळी बॅनर न लागल्यास उद्या आम्ही नगर पंचायत समोर आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ ते बॅनर पुन्हा लावल्याने उद्या होणारे…

Read More

कोट्यावादीची मागणी पूर्ण न केल्यामुळेच मला दुसऱ्या वेळी मंत्रीपद दिलं गेलं नाही…

मंत्री दीपक केसरकरांचा गंभीर आरोप: साईबाबांची शाल तुमच्या अंगावर घातल्यानेच तुम्ही मुख्यमंत्री झालात… ⚡सावंतवाडी ता.०६-: मंत्री पदासाठी कोट्यावादी रुपयांची केलेली मागणी पूर्ण न झाल्यामुळेच मला शिवसेनेतून दुसऱ्या वेळी मंत्रीपद दिल गेला नाही असा गंभीर आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.दरम्यान साईबाबांची शाल तुमच्या अंगावर घातल्यानेच तुम्ही मुख्यमंत्री झाला हे तुम्ही विसरू…

Read More

बांदा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळु सावंत यांची बिनविरोध निवड…

उपस्थितांकडून शुभेच्छा:बांदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू… ⚡बांदा ता.०६-: बांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने श्री सावंत हे उपसरपंचपदी विराजमान झालेत. आज दुपारी ३ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपसरपंच जावेद खतीब यांनी पक्षीय…

Read More
You cannot copy content of this page