विद्यापीठ आणि कंपन्यांनी शिफारस केलेले बियाणे वापरणे गरजेचे…
शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन:पिंगुळीतील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा.. ⚡कुडाळ ता.१६-: पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांनी विविध कंपन्या आणि विद्यापीठ यांनी शिफारस केलेले भात बियाणे वापरणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरण झाल्यामुळे आजचा शेतकरी प्रगतीच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल असे प्रतिपादन बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र कर्जतचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ….
