प्रशासनाशी थेट संवाद साधून शासकीय योजनांचा लाभ घ्या …
नेरूर येथील ‘समाधान शिबिरात’ जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन:शासनाच्या १५ महत्त्वाच्या सुविधा एकाच छताखाली.. ⚡कुडाळ ता.०७-: संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकाचे काम अडू नये, प्रशासनाशी थेट संवाद साधा आणि शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या,असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा अभाव दूर होऊन सामान्यांची कामे गतीने व्हावीत, या उद्देशाने नेरूर येथे ‘छत्रपती…
