स्वाभिमानचे कार्यकर्ते आणून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास…
वैभव नाईक: विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल मी त्यांची माफी मागितली… ⚡कुडाळ ता.२०-: मतदानाच्या आधी दोन-तीन दिवस या मतदारसंघात जे काही चालू होते ते आम्ही थांबवू शकलो नाही. यासाठी आपण माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली आहे. पण जिल्ह्यात भाजपचे चार चार मंत्री असूनसुद्धा भाजपला मतदानासाठी लोकांवर दबाव टाकावा लागला. त्याच बरोबर गावागावात स्वाभिमानचे कार्यकर्ते…
