ग्रामसभेच्या जनजागृतीसाठी ग्रामस्थांकडून “मळगाव जोडो” अभियान…!
⚡सावंतवाडी ता.१२-: ग्रामसभेचे गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असते. हे तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक माध्यम आहे, यासाठी गावात ग्रामसभेची जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून आपले प्रश्न ग्रामपंचायत समोर मांडावे या हेतूने मळगावातील नागरीकांनी आज मळगाव ग्रामपंचायत कार्यालयात एकञितपणे येत बैठकीचे आयोजन केले होते, यात गावातील नागरीकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची चर्चा…
