२३ मार्चला मुंबई – गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन…
कणकवलीत राजू शेट्टींचा इशारा. कणकवली : आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुशांत नाईक, संजय नरे,…
