ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घेण्याचे तहसीलदार आर.जे. पवार यांचे आवाहन…
देवगड (प्रतिनिधी) शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बहुसंख्य लोकसंख्येसाठी अन्न, उत्पन्न आणि रोजगाराचा हा प्राथमिक स्रोत आहे आणि देशाच्या एकूण आर्थिक विकासावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो. देशाच्या आणि त्याच्या लोकांच्या हितासाठी त्याचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेती आणि शेतकरी केंद्र बिंदू मानून भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन शेतक-यांच्या फायदयासाठी अनेक…
