‘ग्रा प आपल्या दारी’ उपक्रमात ग्रंथ दिंडीचे खास आकर्षण…
विविधरंगी वेशभूषेसह विद्यार्थी सहभागी.. कुडाळ : प्रत्येकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे. आजचे युग जरी माहिती तंत्रज्ञानाचे असले तरी, या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली वाचन संस्कृती आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. “वाचाल तर वाचाल “हाच संदेश आज पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमाच्या पहिल्या शुभारंभ पुष्प भव्य दिंडी सोहळ्यातून देण्यात आला….
