सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमुळे राणे कुटुंबिय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत…
पालकमंत्री ना. नितेश राणे:चिपी विमानतळ बाबत लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा व्यक्त केला विश्वास.. ⚡कणकवली ता.२०-: सिंधुदुर्गच्या जनतेमुळे आम्ही राणे कुटुंबीय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचा सेवक म्हणून मी करेन अस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गच्या जनतेने जेवढे आशीर्वाद…
