जाब विचारला म्हणून ॲट्रासिटी गुन्हा, मग अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा का नाही…?
भास्कर परब यांचा सवाल:गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन.. कुडाळ : झाराप तिठा येथील अपघातात एका युवकाचा बळी गेला. त्याबाबत जाब विचारला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रासिटी गुन्हा दाखल होत असेल तर हायवे अधिकारी श्री. साळुंखे यांच्या वर सुद्धा मनुष्य वधाचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे. यासाठी झाराप पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ लवकरच…
